छान जगण्यासाठी कधी कधी आंधळं व्हावं !
छान जगण्यासाठी कधी कधी आंधळं व्हावं ! अनेक तत्वज्ञ सांगून गेलेत की, “डोळस जगा, तर सुखी व्हाल” ते कदाचित खरेही असेल. पण कधी कधी जाणीवपूर्वक… Read More »छान जगण्यासाठी कधी कधी आंधळं व्हावं !
छान जगण्यासाठी कधी कधी आंधळं व्हावं ! अनेक तत्वज्ञ सांगून गेलेत की, “डोळस जगा, तर सुखी व्हाल” ते कदाचित खरेही असेल. पण कधी कधी जाणीवपूर्वक… Read More »छान जगण्यासाठी कधी कधी आंधळं व्हावं !
आणि नौकरी संपली….. सोनाली तेलंग २३/०१/२०२० अकरा वर्षांची नौकरी अक्षरशः अकरा मिनिटात संपली. २० जानेवारी २०२०…नवीन वर्ष खरोखरच नवीन काहीतरी घेऊन येणार हे निश्चित झालं.… Read More »नोकरी करणाऱ्या लोकांचं आयुष्य…..एकदा वाचाच!
लोकं निघुन जातात परत कधीही न येण्यासाठी… योगेश चव्हाण लोकं आहेत तोपर्यंतच आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त करायला हव्यात…ती माणसच गेल्यावर त्या भावना काय कामाच्या…? ?नुसताच… Read More »मनात ठेवलेला राग,अहंकार किती क्षुल्लक असतो…बघा!
जशास तसे मिलिंद जोशी नाशिक मला कायम माझा लहान भाऊ मकरंदचे कौतुक वाटते. कोणत्याही गोष्टीवर त्याची तत्काळ प्रतिक्रिया अनेकदा अगदी अफलातून असते. मी एक वाक्याची… Read More »आपल्या ज्ञानाची खिल्ली उडविणाऱ्यांना जशाच तसे उत्तर कसे द्याल?
बोला..मोकळे व्हा!! मंजुषा फासे २६ डिसेंबर २०१९, एका ३७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. एका लेखातून असे वाचण्यात आले की त्यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी झाली… Read More »बोला!! व्यक्त व्हा!! आणि प्रसन्न राहा.
भीती मिलिंद जोशी माणसाची अशी कोणती भावना आहे जी इतरांना सगळ्यात जास्त उपयोगी ठरते? अनेकांचं यावर उत्तर असतं… ‘प्रेम’… पण जर कुणी हाच प्रश्न मला… Read More »आपण घाबरतो… म्हणूनच की काय इतरांचं फावतं!
खरंच माणसाने कुठेतरी नकार द्यायला शिकलं पाहिजे! महेश बेलेकर काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, ऑफिस मधून बरोबर 5 वाजता मी बाहेर पडलो. छान ऊन पडलेलं होतं.… Read More »लोकांच्या मनाचा विचार होण्याआधी स्वतःचा विचार व्हायला हवा!!