Skip to content

एकमेकांना मुठीत नाही तर मिठीत ठेवा.

आजच्या काळात अनेक नात्यांमध्ये प्रेमापेक्षा नियंत्रण जास्त दिसून येते. “तू कुठे आहेस?”, “कोणाशी बोलत होतास?”, “माझ्याशिवाय कोणाशीही वेळ घालवू नकोस.” अशा अपेक्षा हळूहळू नात्यातील विश्वास… Read More »एकमेकांना मुठीत नाही तर मिठीत ठेवा.

ज्याला आशा आहे, तो संकटातून बाहेर पडतो.

जीवनात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी संकटांचा सामना करावा लागतो. काही जण आर्थिक अडचणीत असतात, काहींना नातेसंबंधातील समस्या असतात, तर काही जण गंभीर आजार, अपयश… Read More »ज्याला आशा आहे, तो संकटातून बाहेर पडतो.

अनेकांचे संसार व्हाट्सअप स्टेटसवर येऊन थांबलेले आहेत.

आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप हे केवळ संदेश पाठवण्याचे साधन राहिलेले नाही. अनेकांच्या भावना, राग, प्रेम, अपेक्षा आणि नाराजी व्यक्त करण्याचे माध्यम बनले आहे. विशेषतः वैवाहिक… Read More »अनेकांचे संसार व्हाट्सअप स्टेटसवर येऊन थांबलेले आहेत.

अतिवृष्टीचा आपल्या मानसशास्त्रावर होणारे गंभीर परिणाम!

अतिवृष्टी म्हणजे फक्त जास्त पाऊस नव्हे. सतत पडणारा मुसळधार पाऊस, पूर, घरांचे नुकसान, शेतीचे नुकसान, वाहतूक ठप्प होणे आणि भविष्यात काय होईल याची अनिश्चितता यामुळे… Read More »अतिवृष्टीचा आपल्या मानसशास्त्रावर होणारे गंभीर परिणाम!

तुम्ही जोडीदार आहात की एकमेकांचे शत्रू?

लग्न किंवा प्रेमसंबंध म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही. तो दोन व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा, विचारांचा आणि स्वप्नांचा आदर करत केलेला प्रवास असतो. पण अनेक नात्यांमध्ये हळूहळू… Read More »तुम्ही जोडीदार आहात की एकमेकांचे शत्रू?

या १० गोष्टींसाठी स्वतःला माफ करा.

आपण इतरांच्या चुका सहज माफ करतो, पण स्वतःच्या बाबतीत मात्र खूप कठोर होतो. एखादी चूक झाली, चुकीचा निर्णय घेतला किंवा एखादं नातं टिकवता आलं नाही,… Read More »या १० गोष्टींसाठी स्वतःला माफ करा.

आपल्याही आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला केव्हा सुरुवात होणार?

“माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी नेमक्या केव्हा घडणार?” हा प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतो. सोशल मीडियावर इतरांचे यश, आनंद, नवीन घर, नोकरी, लग्न, परदेश प्रवास… Read More »आपल्याही आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला केव्हा सुरुवात होणार?

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!