Skip to content

बोलणं बंद करणं हा काय उपाय आहे का?

वैवाहिक नात्यात मतभेद, राग, दुखावलेपणा आणि गैरसमज या गोष्टी कधी ना कधी येतातच. दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र राहत असताना मतभेद होणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे.… Read More »बोलणं बंद करणं हा काय उपाय आहे का?

सततची कटकट केल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?

आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात की जे सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कटकट करत असतात. कधी घरातील कामांबद्दल, कधी पैशांबद्दल, कधी नातेसंबंधांबद्दल तर कधी… Read More »सततची कटकट केल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?

“तु फक्त स्वतःचाच विचार का करतोस?”

“तु फक्त स्वतःचाच विचार का करतोस?” हे वाक्य अनेक जोडप्यांच्या भांडणांमध्ये वारंवार ऐकायला मिळते. काही वेळा पत्नी हे पतीला म्हणते, तर काही वेळा पती पत्नीला.… Read More »“तु फक्त स्वतःचाच विचार का करतोस?”

तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश आहात का? की फक्त Adjust करत आहात?

अनेक लोकांना जर थेट विचारलं, “तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात का?” तर त्यांचं उत्तर लगेच येत नाही. काहीजण “हो” म्हणतात, काहीजण “ठीक आहे” असं उत्तर… Read More »तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश आहात का? की फक्त Adjust करत आहात?

तुम्ही खूप लवकर स्वतःला वाईट वाटून घेता का?

कधी कधी काही लोकांच्या एका साध्या वाक्याने, एखाद्या टीकेने किंवा दुर्लक्ष केल्याने आपल्याला लगेच वाईट वाटते. एखाद्याने फोन केला नाही, मेसेजला उत्तर दिले नाही, आपल्याशी… Read More »तुम्ही खूप लवकर स्वतःला वाईट वाटून घेता का?

काही नाती संपल्यानंतरही मन त्यातून बाहेर का येत नाही?

नातं तुटलं की बाहेरचे लोक म्हणतात, “विसरून जा, पुढे चल”. पण मन तसं ऐकत नाही. रोज तेच विचार, तेच प्रश्न, तीच आठवण. का होतं असं?… Read More »काही नाती संपल्यानंतरही मन त्यातून बाहेर का येत नाही?

राग दाबून ठेवल्यास काय होतं?

राग ही माणसाच्या मूलभूत भावनांपैकी एक भावना आहे. अनेक लोकांना असे शिकवले जाते की राग व्यक्त करणे चुकीचे आहे. त्यामुळे काही लोक स्वतःचा राग सतत… Read More »राग दाबून ठेवल्यास काय होतं?

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!