माणूस गरजेपेक्षा जास्त विचार का करतो?
माणूस गरजेपेक्षा जास्त विचार का करतो? मनुष्य एक विचारशील प्राणी आहे. विचार करणे हा त्याचा एक नैसर्गिक गुण आहे. परंतु, कधीकधी तो गरजेपेक्षा जास्त विचार… Read More »माणूस गरजेपेक्षा जास्त विचार का करतो?
माणूस गरजेपेक्षा जास्त विचार का करतो? मनुष्य एक विचारशील प्राणी आहे. विचार करणे हा त्याचा एक नैसर्गिक गुण आहे. परंतु, कधीकधी तो गरजेपेक्षा जास्त विचार… Read More »माणूस गरजेपेक्षा जास्त विचार का करतो?
उद्याच्या चिंतेने आज पुन्हा जगणं हिरावून घेतलं. आधुनिक जीवनशैलीतील एक प्रमुख समस्या म्हणजे भविष्याची चिंता. ही चिंता आपल्याला वर्तमानकाळात आनंद घेण्यापासून दूर ठेवते. रोजच्या कामकाजात,… Read More »उद्याच्या चिंतेने आज पुन्हा जगणं हिरावून घेतलं.
संशय मनाला खातो, आंतरिक शांती भंग करतो, जे वास्तवात नाहीये ते सुद्धा ऐकायला आणि बघायला लावतो. संशय ही मानवी मनाची एक तीव्र भावना आहे, जी… Read More »संशय मनाला खातो, आंतरिक शांती भंग करतो, जे वास्तवात नाहीये ते सुद्धा ऐकायला आणि बघायला लावतो.
वारंवार प्रेम न मिळाल्याची तक्रार आणि मागणी करणे हा स्वतःचा स्वतःच केलेला सर्वात मोठा अपमान आहे. प्रेम ही अशी भावना आहे जी सर्वांना हवी असते.… Read More »वारंवार प्रेम न मिळाल्याची तक्रार आणि मागणी करणे हा स्वतःचा स्वतःच केलेला सर्वात मोठा अपमान आहे.
खूप कमी लोकांना कळू द्या की तुम्ही एक अस्वस्थ आयुष्य जगत आहात. दुःख वाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो असं म्हणतात. खरंच आहे, जेव्हा… Read More »खूप कमी लोकांना कळू द्या की तुम्ही एक अस्वस्थ आयुष्य जगत आहात.
ताण तणाव घेऊन आयुष्य जगू नका तर तो ताण तुमच्या भल्यासाठी वापरायला शिका. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा सोबत काही भावना घेऊन येतो. ज्यात प्रेम,… Read More »ताण तणाव घेऊन आयुष्य जगू नका तर तो ताण तुमच्या भल्यासाठी वापरायला शिका.
अनेकदा परिस्थितीचा जास्त सखोल विचार करण्यापेक्षा तिथेच सोडून देणे उत्तम असते. परिस्थिती ही आपल्या हातात नसते.. म्हणजेच कधी कोणती वेळ येईल.. कोणते आव्हान आपल्यासमोर उभे… Read More »अनेकदा परिस्थितीचा जास्त सखोल विचार करण्यापेक्षा तिथेच सोडून देणे उत्तम असते.