Skip to content

सामाजिक

तू प्रत्येक वेळी जिंकलाच पाहिजे असं नाही!!

मनाचं दुखणं मनावर घ्या… संदेश कुडतरकर ६ मार्च, २०२० रोजी लिहिलेली पोस्ट. ***** आज एका मित्राची पोस्ट वाचली. कशातच रस वाटत नाहीये, अशा अर्थाची. फेसबुकवरचा… Read More »तू प्रत्येक वेळी जिंकलाच पाहिजे असं नाही!!

माणूस आत्महत्या का करतो?

माणूस आत्महत्या का करतो? सौ.सुधा पाटील आत्महत्या!का करतात माणसं?अनेकांची अनेक कारणं असू शकतात.पण जेव्हा आत्महत्या कोणी तरी करतं तेव्हा मात्र सारेच यावर चर्चा करू लागतात.खरं… Read More »माणूस आत्महत्या का करतो?

१००% खात्री…..हा लेख तुम्हांला जगायला शिकवेल!!

जेव्हा त्या क्षणाची आठवण येते….. राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर ) संचालक, आपलं मानसशास्त्र निलीमा ही मोठ्या IT कंपनीत चांगल्या पदावर काम करते. दुपारचे… Read More »१००% खात्री…..हा लेख तुम्हांला जगायला शिकवेल!!

हरलो म्हणून मरण्यापेक्षा जिंकण्यासाठी का जगू नये?

हरलो म्हणून मरण्यापेक्षा जिंकण्यासाठी का जगू नये? विलास पवार मतभेद, वादविवाद, समज-गैरसमज, छोटा – मोठा, मान – अपमान, चांगला- वाईट, यश – अपयश या गोष्टींना… Read More »हरलो म्हणून मरण्यापेक्षा जिंकण्यासाठी का जगू नये?

चेहऱ्यावर नेहमी ‘हास्य’ ठेवणाऱ्या व्यक्ती अफलातून असतात.

हास्य… गणेश शेळके चेहऱ्यावर हास्य ठेवणारी व्यक्ती जीवनात नेहमी अडचणींवर लवकर मात करते हे मी अनुभवावरून सांगतोय. हास्य म्हणजे सकारात्मकतेला आव्हान देणारी एक शक्ती असते.… Read More »चेहऱ्यावर नेहमी ‘हास्य’ ठेवणाऱ्या व्यक्ती अफलातून असतात.

जवळच्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या रागावर हा उपाय करून बघा!

राग आणि अबोला …… शिरीष जाधव पुणे, ९ मे २०२० सगळ्या प्राणीमात्रात माणवाला निसर्गाने एक विशेष देणगी दिलेली आहे. मन,भावना, इमोशन्स….आणि ते व्यक्त करण्यासाठी बोलण्याची… Read More »जवळच्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या रागावर हा उपाय करून बघा!

आहे त्याचा स्वीकार केल्यास ९९% समस्या पळून जातात!

वीकएंड स्पेशल मनव्यवस्थापन! आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्व्याण्णव टक्के चिंता पळून जातात. वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते! 1) भुतकाळात घुटमळणे बंद करा –… Read More »आहे त्याचा स्वीकार केल्यास ९९% समस्या पळून जातात!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!