लग्न ठरवताना पुष्कळ तरुणींना हा अनुभव येतच असतो!
“नाती दोघांचीही” जयश्री हाडवळे-कुलकर्णी “श्रेया, आज इतकी शांत का??” आरती ने विचारलं. आज दोघी खूप दिवसांनी भेटत होत्या.कारण श्रेयाच लग्न ठरलं होत. दोघी खूप जिवाभावाच्या… Read More »लग्न ठरवताना पुष्कळ तरुणींना हा अनुभव येतच असतो!






