Skip to content

सामाजिक

खरंच आपण इतके बिझी झालोय का ??

मनातील विचारांचा – संवाद. स्वतःशीच … एखादी घटना अशी घडते आयुष्यात की त्याची नेहमी रुखरुख लागते, खूपदा एखाद्या आजारी माणसाला भेटायला जायचं असतं पण काही… Read More »खरंच आपण इतके बिझी झालोय का ??

आपली ‘Belief System’ आपलं आयुष्य ठरवत असते.

बिलीफ सिस्टीम !… डॉ. शिरीष राजे (मानसशास्रतज्ञ) लोक विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?” माझं उत्तर असतं, “आनंदी लोकंच यशस्वी होतात, आणि… Read More »आपली ‘Belief System’ आपलं आयुष्य ठरवत असते.

फेसबुक मेसेंजरवर ‘ति’ ने ‘त्या’ ला मेसेज केला!!

परवा फेसबुक मेसेंजरवर एका ताईंचा मेसेज दिसला. आमचा मिलिंद जोशी नाशिक. “मिलिंद… एक प्रश्न विचारू?” त्यांनी लिहिले होते. ते वाचल्याबरोबर मी विचारात पडलो. कारण हा… Read More »फेसबुक मेसेंजरवर ‘ति’ ने ‘त्या’ ला मेसेज केला!!

अशा व्यक्तींना ‘भारतरत्न’ का मिळत नाही??

अशा व्यक्तींना भारतरत्न का मिळत नाही !!! सांगायचे आहे वागण्यावर, दिसण्यावर व कपङयावर जाऊ नका !!!!आणि वाचा रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला… Read More »अशा व्यक्तींना ‘भारतरत्न’ का मिळत नाही??

आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात!

आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात! विक्रम इंगळे 18 जानेवारी 2020 माणसाच्या आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ अणि दुःखाचे ‘दिवस’ ये- जा करत असतात. हे… Read More »आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात!

डोक्याचा फालुदा झाला की हे एकदा तरी करून बघा!

शट्डाऊन अॅण्ड रीस्टार्ट चांगले – वाईट दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. पण काही वेळा आपल्या जीवनात काय चालले आहे हे आपल्यालाच कळत नाही. कष्ट करूनही फळ… Read More »डोक्याचा फालुदा झाला की हे एकदा तरी करून बघा!

आयुष्यातले प्रेमळ प्रसंग जे जगण्याला नवी दिशा देतात!!

‘लेट ईट बी’ सचिन श देशपांडे ही गोष्ट आहे आमच्या लग्नाची. ख्रिसमस च्या सुट्टीत सालाबादप्रमाणे भारतात यायला निघालो… गेली पाच वर्ष मी बाहेरच होतो भारताच्या.… Read More »आयुष्यातले प्रेमळ प्रसंग जे जगण्याला नवी दिशा देतात!!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!