Skip to content

हेल्थ टिप्स – Health Tips

माणसं दूर गेली की मग रागवायचं सोडून देतात…….!!!

माणसं दूर गेली की मग रागवायचं सोडून देतात…….!!! शिरीष जाधव पुणे….. नाती जपा !!! विस्कटलेली नाती परत विणता येत नाहीत. आपण आयुष्य जगताना लोकांची मनं… Read More »माणसं दूर गेली की मग रागवायचं सोडून देतात…….!!!

आयुष्यात काहीतरी हवं असणं, हे एक जिवंतपणाचं लक्षण!

काय हवं? कसं हवं शांताराम पवार प्रत्येकाला काही ना काही हवं आहे. हवं असणं हे निःसंशय महत्त्वाचं आहे, किंबहूना जिवंतपणाच्या अनेक लक्षणांपैकी ते एक महत्त्वाचं… Read More »आयुष्यात काहीतरी हवं असणं, हे एक जिवंतपणाचं लक्षण!

आपला मृत्यू कसा होणार ???

मृत्यू नितीन ओंबळे सर्व मानव जातीला पडलेला एक विचारणीये प्रश्न म्हणजे मृत्यु… आपला मृत्यु कसा होणार, मृत्यु वेदनादायी असतो की सुखद असतो, कधी होणार इ.… Read More »आपला मृत्यू कसा होणार ???

जवळची व्यक्ती आयुष्यातून सोडून गेल्यावर…

जवळची व्यक्ती आयुष्यातून सोडून गेल्यावर… राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर ) संचालक, आपलं मानसशास्त्र ‘मला तर आता जगावसंच वाटत नाहीये, जीवन आणि जेवण नकोसं… Read More »जवळची व्यक्ती आयुष्यातून सोडून गेल्यावर…

जीवन कसे असते….चला एक कथा वाचूया !!

एक कथा जिवन कसे असते यावर … Madhuri Manikkuwar एकदा एका गुरुकडे शिष्य गेला असता त्याने विचारले कि मला जिवनात काहीही करायचे असल्यास पण निर्णय… Read More »जीवन कसे असते….चला एक कथा वाचूया !!

माणसाला माणसाची गरजच उरलेली नाहीये…

माणसाला माणसाची गरजच नाही ….. सचिन जोग आज सकाळीच उठलो तर कळाल कि शेजारच्या गाडगीळ काकांना दवाखान्यात Admit केलंय . मग तयार होऊन दवाखान्यात गेलो… Read More »माणसाला माणसाची गरजच उरलेली नाहीये…

प्रत्यक्षात ‘नकारार्थी भावना’ या काही अंशी चांगल्या असतात.

संतुलन निर्मिती श्रीकांत कुलांगे 9890420209 राग, निराशा, भीती आणि इतर “नकारात्मक भावना” हे सर्व मानवी अनुभवाचे भाग आहेत. हे सर्व ताणतणावास कारणीभूत ठरू शकतात ज्या… Read More »प्रत्यक्षात ‘नकारार्थी भावना’ या काही अंशी चांगल्या असतात.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!