Extra Marriage Affair मागचं मानसशास्त्र….बघा पटतंय का ?
रेणुका भवसार
पण याची कारण कधी लक्षात घेतली का ??
आता जर आपली भूक कमी असणे किंवा पार्टनर ची भूक जास्त असणे ह्यात कोण काय करु शकत का ???
नाही …
कारण मुळात प्रेम आणि सेक्स हि भावनाच मुळी जबरदस्ती होने . . . अशक्य आहे
As a counselor
अशी किती तरी उदा. माझ्या समोर येतात ..रोज , काही तरी नवीन नवीन प्रश्न असतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्याची मानसिक तयारी नसणे , मग तो मुलगा असो किंवा मुलगी. आणि हल्ली कामाचा …स्ट्रेस एवढा असतो कि , बऱ्याच वेळा याचा परिणाम हार्मोस वर होतो …. हल्ली हा प्रॉब्लेम तरुण पिढीत खूप वाढला आहे. खास करून जेन्टस मध्ये अवेळी जेवण , जागरण इत्यादी कारण आहेत या मागे. आणि हो, लग्न केलं तर मुलं हवी आणि मुलं झाली तर फिगर खराब होईल म्हणून नवऱ्याला दुसरीकडे जा म्हणणाऱ्या पण आहे.
पण ज्या fact आहेत आयुष्याच्या त्याच मी मांडल्या आहेत !! छोट्या छोट्या कारणामुळे घर मोडलीत , वेळीच यावर जर नीट विचार करून काही प्रयत्न केलं तर निश्चितच उपाय करता येतील !!
जेणे करून तुम्हला तुमचं जीवन , तुमचं मन समाधानी वाटत त्या गोष्टी इतरांच्या मनात किंवा मताने चुकीच्या च असतात.
आणि ती जर पूर्ण होत नसेल तर माणूस बाहेर जाणारच !!!
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
Chan lekh aahe ajun thoda ulagdun sangata aala pahije means openly discuss zala pahije ha vishay khup garaj aahe sadhya yachi
नवरा नोकरी साठी घरापासून लांब राहातो. बायको, मुलाला घेऊन जाण्यासारखी जागा नाही. आणि तिकडे दुसर्या बाई मधे गुंततो. कामाचे कारण सांगून घरी यायचे टाळतो. बायको पण एकटी पडली च आहे की. तिने असे काही केले तर चालेल का?
सर अपूर्ण वाटतोय सर्वांगीण विचार नाही
Wao बेस्ट पोस्ट,, खूप छान विषय आहे हा,,,नक्की यांचे सर्व भाग क्रमां क्रमाने पोस्ट करा,खूप लोकांचं संसार सुधारतील,आणि खराब होता होता राहतील,,,ज्ञान असणे गरजेचे आहे आज च्या काळात आणि याने बडफेली आणि लेंगिक पिसाट पणा कमी होईल
Whatever written is very good but people misunderstand it’s not always about sexual satisfaction
शारिरीक संबंध अतृप्त मिळत असतील तर तिसर्या व्यक्ती कडुन ती गरज पूर्ण करण्यासाठी बाहेरख्याली पणामुळे कुटुंब उध्वस्त होतात यांचाही विचार करायला हवा ..मनावर नियंत्रण नसेल तर तो माझ्या दृष्टीने मनोविकृती चा रुग्ण आहे ..
लेख अपुर्ण वाटतो.. बदफैली जीवन शैली जगण्याच समर्थन करणारा वाटतो. आपली गरज सिमीत ठेवावी याचा पुर्ण उलठ विचार प्रदर्शित झालेले आहेत.