Skip to content

हेल्थ टिप्स – Health Tips

समस्या व उपायही माहितीयेत..पण वळत नाहीत, असं का??

समस्या व उपायही माहितीयेत..पण वळत नाहीत, असं का?? विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र सांगते की ‘कळून न वळणे’ ही अवस्था म्हणजे वैफल्य सहन करण्याची कमी क्षमता असणे होय.… Read More »समस्या व उपायही माहितीयेत..पण वळत नाहीत, असं का??

चिंता, भीती आणि तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय!!

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय “चिंता सोडा सुखाने जगा” हे डेल कार्नोजी नावाच्या लेखकाचे पुस्तक आपल्याला अशी काही तंत्र सांगतं ज्याने… Read More »चिंता, भीती आणि तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय!!

खूप काही मिळवून सुद्धा एकटेपणाची भावना बोचत का राहते??

शिखरावरचं एकटेपण ! अपूर्व विकास (समुपदेशक) – “… असं का होतं ? तुझ्याबाबतीत झालंय असं ? मी एकाच वेळी परिपूर्णता आणि रिकामेपण अनुभवतोय. आणि मला… Read More »खूप काही मिळवून सुद्धा एकटेपणाची भावना बोचत का राहते??

सदैव नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा तुम्हाला त्रास होतोय का??

नकारात्मक लोकांचा तुम्हाला त्रास होतोय का? कांचन दीक्षित आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा आपल्यावर परिणाम होत असेल तर काळजी घ्यायला हवी. या प्रश्नाचे दोन भाग… Read More »सदैव नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा तुम्हाला त्रास होतोय का??

सकाळी उठल्यावर मनात पहिली निराशाच का येते??

सकाळी उठल्यावर मनात पहिली निराशाच का येते?? डॉ . अल्बर्ट एलिस . अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती… Read More »सकाळी उठल्यावर मनात पहिली निराशाच का येते??

खरंच आपण इतके बिझी झालोय का ??

मनातील विचारांचा – संवाद. स्वतःशीच … एखादी घटना अशी घडते आयुष्यात की त्याची नेहमी रुखरुख लागते, खूपदा एखाद्या आजारी माणसाला भेटायला जायचं असतं पण काही… Read More »खरंच आपण इतके बिझी झालोय का ??

आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात!

आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात! विक्रम इंगळे 18 जानेवारी 2020 माणसाच्या आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ अणि दुःखाचे ‘दिवस’ ये- जा करत असतात. हे… Read More »आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!