Skip to content

हेल्थ टिप्स – Health Tips

आपला एक आनंदी मूड वातावरणात असंख्य ‘आनंदी तरंग’ उत्पन्न करत असतो.

आपला एक आनंदी मूड वातावरणात असंख्य ‘आनंदी तरंग’ उत्पन्न करत असतो. मयुरी महेंद्र महाजन राग ,भीती, आनंद,प्रेम, द्वेष अशा कितीतरी भावना, माणूस म्हणून या जीवन… Read More »आपला एक आनंदी मूड वातावरणात असंख्य ‘आनंदी तरंग’ उत्पन्न करत असतो.

“फार इमोशनल असताना एखाद्याकडे आपल्या पर्सनल गोष्टी का शेअर करायच्या नसतात??”

“फार इमोशनल असताना एखाद्याकडे आपल्या पर्सनल गोष्टी का शेअर करायच्या नसतात??” मधुश्री देशपांडे गानू माणूस समुह प्रिय प्राणी आहे. त्याला सतत आपल्या आजूबाजूला कोणी तरी… Read More »“फार इमोशनल असताना एखाद्याकडे आपल्या पर्सनल गोष्टी का शेअर करायच्या नसतात??”

पुढे जाताना नाईलाजाने अनेकांना मागे सोडावे लागते, हा निसर्ग नियमच!

पुढे जाताना नाईलाजाने अनेकांना मागे सोडावे लागते, हा निसर्ग नियमच! कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे पानगळ…. पानगळ झाली की नवी पालवी फुटायला सुरुवात होते. पण तेव्हा झाड… Read More »पुढे जाताना नाईलाजाने अनेकांना मागे सोडावे लागते, हा निसर्ग नियमच!

डिप्रेशनची व्यक्ती विनाउपचार घरी राहत असेल तर पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

डिप्रेशनची व्यक्ती विनाउपचार घरी राहत असेल तर पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो. वृषाली बनसोडे डिप्रेशन हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो.अगदी लहान मुलांच्या तोंडी… Read More »डिप्रेशनची व्यक्ती विनाउपचार घरी राहत असेल तर पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

मानसिक आरोग्याचं महत्व खरंच आपल्याला कळलंय का?

मानसिक आरोग्याचं महत्व खरंच आपल्याला कळलंय का? गीतांजली जगदाळे (मानसशास्त्र विद्यार्थिनी) मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये आपल्याला आपल्या मानसिक क्षमतांविषयी पूर्ण जाणीव असते, आणि… Read More »मानसिक आरोग्याचं महत्व खरंच आपल्याला कळलंय का?

नको त्या अपेक्षा शिथिल केल्या की खरंच खूप हलकं वाटतं.

नको त्या अपेक्षा शिथिल केल्या की खरंच खूप हलकं वाटतं. गीतांजली जगदाळे (मानसशास्त्र विद्यार्थिनी) अपेक्षा या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. अपेक्षा ही मानवी… Read More »नको त्या अपेक्षा शिथिल केल्या की खरंच खूप हलकं वाटतं.

मी पणाच्या अविर्भावात जगणारी माणसे कायमच इतरांच्या प्रेम, आपुलकीपासून दुरावलेले असतात.

मी पणाच्या अविर्भावात जगणारी माणसे कायमच इतरांच्या प्रेम, आपुलकीपासून दुरावलेले असतात. मेराज बागवान प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते.प्रत्येकाला आपले एक मत असते.विचार असतात.तत्वे असतात. आणि… Read More »मी पणाच्या अविर्भावात जगणारी माणसे कायमच इतरांच्या प्रेम, आपुलकीपासून दुरावलेले असतात.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!