Skip to content

हेल्थ टिप्स – Health Tips

समजून घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा हट्टी आणि बालिश वागणाऱ्या व्यक्तींना पटकन समजून घेतलं जातं.

समजून घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा हट्टी आणि बालिश वागणाऱ्या व्यक्तींना पटकन समजून घेतलं जातं. हर्षदा पिंपळे आयुष्यात “समजून घेणं” खूप महत्वाच आहे.अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत इथे प्रत्येकालाच… Read More »समजून घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा हट्टी आणि बालिश वागणाऱ्या व्यक्तींना पटकन समजून घेतलं जातं.

ज्या नात्यांमुळे मानसिक संतुलन बिघडते, अशी नाती जपावी का?

ज्या नात्यांमुळे मानसिक संतुलन बिघडते, अशी नाती जपावी का? सोनाली जे. मानसशास्त्र म्हणले की मन आणि वर्तन या दोन्हींचा अभ्यास हा आलाच. मन यात कशाचा… Read More »ज्या नात्यांमुळे मानसिक संतुलन बिघडते, अशी नाती जपावी का?

एकाच व्यक्तीमुळे रागावरचं नियंत्रण सुटत असेल तर हे उपाय करून पहा.

एकाच व्यक्तीमुळे रागावरचं नियंत्रण सुटत असेल तर हे उपाय करून पहा. हर्षदा पिंपळे रोहन आणि रेश्मा एका कॉलेजमध्ये शिकत होते.रोहन कॉलेजमधील हुशार विद्यार्थी होता.त्यामुळे सगळे… Read More »एकाच व्यक्तीमुळे रागावरचं नियंत्रण सुटत असेल तर हे उपाय करून पहा.

काही व्यक्तींना वेळीच निरोप द्या,तरच मनातील काही ओरखडे वाचवता येतील.

काही व्यक्तींना वेळीच निरोप द्या,तरच मनातील काही ओरखडे वाचवता येतील. हर्षदा पिंपळे पाय अडखळतो,मन हळहळतं,नयनी अश्रु दाटतात.निरोप घेताना असं काहीसं होतं.पण निरोप घेणं गरजेचच असतं… Read More »काही व्यक्तींना वेळीच निरोप द्या,तरच मनातील काही ओरखडे वाचवता येतील.

तुम्हाला दुःखी करणाऱ्या गोष्टी अशा ओळखा.

तुम्हाला दुःखी करणाऱ्या गोष्टी अशा ओळखा. हर्षदा पिंपळे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे! अनु हे गाणं म्हणत अंगणभर बागडत होती. तिला कोणत्या तरी गोष्टीचा… Read More »तुम्हाला दुःखी करणाऱ्या गोष्टी अशा ओळखा.

मनात साचलेल्या पुष्कळ गोष्टींमुळे कशातच मन लागत नाही.

मनात साचलेल्या पुष्कळ गोष्टींमुळे कशातच मन लागत नाही. हर्षदा पिंपळे आई गेल्यापासून निखिल पूर्वीचा निखिल राहिला नव्हता.कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी भरपूर होते पण आई म्हणजे त्याची सगळ्यात… Read More »मनात साचलेल्या पुष्कळ गोष्टींमुळे कशातच मन लागत नाही.

किरकोळ गोष्टींची केलेली चिंता आपल्या आयुष्यात नवीन काहीही घडू देत नाही..

किरकोळ गोष्टींची केलेली चिंता आपल्या आयुष्यात नवीन काहीही घडू देत नाही.. मयुरी महाजन चिंताही बहुतेकदा काल घडलेल्या गोष्टींविषयी ,भविष्यात घडणाऱ्या गोष्टींविषयी, असलेली दिसून येते, परंतु… Read More »किरकोळ गोष्टींची केलेली चिंता आपल्या आयुष्यात नवीन काहीही घडू देत नाही..

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!