Skip to content

हेल्थ टिप्स – Health Tips

स्मृतिभ्रंश कसा ओळखावा? त्याची कारणे आणि उपाय !!

आपण काही विसरतोय का? अनिल गोडबोलेसमुपदेशकमाइंड हॉस्पिटल सोलापूर “सर मला आलेले काही आठवतच नाही. बऱ्याच गोष्टी मी विसरूनच जातो”, माझ्या समोर असलेला तिशीमधला तरुण मला… Read More »स्मृतिभ्रंश कसा ओळखावा? त्याची कारणे आणि उपाय !!

आपली बुद्धिमत्ता ही आपल्यासाठी किती महत्वाची आहे बघा!

मानवी बुद्धी प्रियांका सारंग (मानसशास्त्र विद्यार्थी) बुद्धिमत्ता ही माणसाची खूपच महत्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी निसर्गदत्त शक्ती आहे. दैनंदिन जीवनात व्यक्तीचे वर्णन करताना किंवा तिची तुलना… Read More »आपली बुद्धिमत्ता ही आपल्यासाठी किती महत्वाची आहे बघा!

वास्तववादी राहून विचार केल्यास निराशा दूर पळून जाईल!!

निराशवृत्ती आणि जबाबदारी श्रीकांत कुलांगे मला हवं ते मिळत नाही किंवा करता येत नाही आणि माझा जीव गुदमरतो म्हणून कित्येक लग्न झालेल्या मुली, मुलं तक्रार… Read More »वास्तववादी राहून विचार केल्यास निराशा दूर पळून जाईल!!

कधी-कधी आपण एखाद्या गोष्टीबद्दल फारच विचार करतो..

कधी कधी आपण फारच विचार करतो….. विश्वास तांबे होतं ना अस कधी कधी? मग ठीक आहे. पण नेहमीच अस होत असेल तर प्रोब्लेम आहे. आज… Read More »कधी-कधी आपण एखाद्या गोष्टीबद्दल फारच विचार करतो..

जेवढ्या अपेक्षा कमी, तितक्या अपेक्षाभंगही कमीच असतील!

अपेक्षांच्या पलीकडे…. विद्या जाधेकर वेबसाईट चार एकरातील कोथिंबीरीला ४१ दिवसात १२ लाख ५० हजार रूपये मिळाले आणि या शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना..!! ही बातमी पाहून(फोटो… Read More »जेवढ्या अपेक्षा कमी, तितक्या अपेक्षाभंगही कमीच असतील!

एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढून आत्मविश्वास जागवणे हे मोठं समाधान!

आत्मिक समाधान…! सौ.सविता दरेकर नाशिक खूप दिवसाने उमा सरीताकडे भेटायला गावाकडे निघाली होती…सरीताने आग्रहाने वास्तुशांतीचे आमंत्रण दिलेले आणि ते टाळणे उमाला अशक्य होते…कारण एके काळी… Read More »एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढून आत्मविश्वास जागवणे हे मोठं समाधान!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!