Skip to content

वैवाहीक

आम्हाला एकमेकांसोबत बोलण्याची इच्छाच होत नाही…

वैवाहिक नात्यातील शांततेमागचे मानसशास्त्र लग्नाच्या सुरुवातीला तासन्तास गप्पा मारणारे अनेक जोडपे काही वर्षांनी अशा टप्प्यावर येतात की, एकाच घरात राहूनही बोलण्यासारखे काहीच उरत नाही. आवश्यक… Read More »आम्हाला एकमेकांसोबत बोलण्याची इच्छाच होत नाही…

एकमेकांना मुठीत नाही तर मिठीत ठेवा.

आजच्या काळात अनेक नात्यांमध्ये प्रेमापेक्षा नियंत्रण जास्त दिसून येते. “तू कुठे आहेस?”, “कोणाशी बोलत होतास?”, “माझ्याशिवाय कोणाशीही वेळ घालवू नकोस.” अशा अपेक्षा हळूहळू नात्यातील विश्वास… Read More »एकमेकांना मुठीत नाही तर मिठीत ठेवा.

अनेकांचे संसार व्हाट्सअप स्टेटसवर येऊन थांबलेले आहेत.

आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप हे केवळ संदेश पाठवण्याचे साधन राहिलेले नाही. अनेकांच्या भावना, राग, प्रेम, अपेक्षा आणि नाराजी व्यक्त करण्याचे माध्यम बनले आहे. विशेषतः वैवाहिक… Read More »अनेकांचे संसार व्हाट्सअप स्टेटसवर येऊन थांबलेले आहेत.

तुम्ही जोडीदार आहात की एकमेकांचे शत्रू?

लग्न किंवा प्रेमसंबंध म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही. तो दोन व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा, विचारांचा आणि स्वप्नांचा आदर करत केलेला प्रवास असतो. पण अनेक नात्यांमध्ये हळूहळू… Read More »तुम्ही जोडीदार आहात की एकमेकांचे शत्रू?

मध्येमध्ये भांडा, पण एकमेकांवर प्रेम सुद्धा करा.

प्रत्येक नात्यात कधीतरी मतभेद होतात. नवरा-बायको असो, मित्र असोत, भाऊ-बहिण असोत किंवा आई-वडील आणि मुलं असोत, जिथे दोन माणसं असतात तिथे मतभेद होणारच. अनेकांना वाटतं… Read More »मध्येमध्ये भांडा, पण एकमेकांवर प्रेम सुद्धा करा.

सतत माफी मागणारा जोडीदार आतून काय सहन करत असतो?

प्रत्येक नात्यात कधी ना कधी “सॉरी” म्हणण्याची वेळ येते. चूक झाली असेल, भावना दुखावल्या असतील किंवा गैरसमज झाला असेल तर माफी मागणे हे नातं टिकवण्यासाठी… Read More »सतत माफी मागणारा जोडीदार आतून काय सहन करत असतो?

प्रेम असूनही पती-पत्नी भावनिकदृष्ट्या दूर का जातात?

अनेक जोडपी एक वाक्य वारंवार बोलताना दिसतात. “आमच्यात प्रेम आहे… पण पूर्वीसारखं काहीच वाटत नाही.” हे वाक्य ऐकल्यावर अनेकांना वाटतं की कदाचित प्रेम संपलं असेल.… Read More »प्रेम असूनही पती-पत्नी भावनिकदृष्ट्या दूर का जातात?

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!