Skip to content

वैवाहीक

आपल्या बोलण्याच्या पद्धतीचाही समोरच्या व्यक्तीवर परिणाम होतो.

सगळीच माणसं बोलत नसतात…आणि बोलली तरी सगळं बोलतीलच असही नसतं…. शिरीष जाधव पुणे, १ जूलै २०२०. बोलणं म्हणजे संवाद.मनाच व्यक्त होणं.सहज आठवा आपण दुस-यांशी कसं… Read More »आपल्या बोलण्याच्या पद्धतीचाही समोरच्या व्यक्तीवर परिणाम होतो.

लग्न जमवताना पुष्कळ तरुणींना हा अनुभव येतंच असतो.

“नाती दोघांचीही” जयश्री हाडवळे-कुलकर्णी “श्रेया, आज इतकी शांत का??” आरती ने विचारलं. आज दोघी खूप दिवसांनी भेटत होत्या.कारण श्रेयाच लग्न ठरलं होत. दोघी खूप जिवाभावाच्या… Read More »लग्न जमवताना पुष्कळ तरुणींना हा अनुभव येतंच असतो.

तुम्ही सुद्धा जोडीदारासोबत ‘असुरक्षितता’ अनुभवताय का??

का ❓ कशासाठी ❓ कोणासाठी ❓ डॉ. शर्मिला चालवाडी आता एकमेकांशी शेअरिंग करणं टाळलं जात आहे. जवळच्या व्यक्तीशी आपण संवाद साधण्यास कंटाळतोय. एकेकाळी ती व्यक्ती… Read More »तुम्ही सुद्धा जोडीदारासोबत ‘असुरक्षितता’ अनुभवताय का??

त्या दोघांनी एकमेकांशी ‘एकनिष्ठ’ राहणे म्हणजे नेमकं काय??

एकनिष्ठता तेजस्विनी बागुल आज नुकतच एक पुस्तक वाचत होते त्यात एक माणूस बार मध्ये बसून भरपूर दारू पीत असतो. सोबत एका मित्राला सुद्धा बोलावतो, आणि… Read More »त्या दोघांनी एकमेकांशी ‘एकनिष्ठ’ राहणे म्हणजे नेमकं काय??

जवळच्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या रागावर हा उपाय करून बघा!

राग आणि अबोला …… शिरीष जाधव पुणे, ९ मे २०२० सगळ्या प्राणीमात्रात माणवाला निसर्गाने एक विशेष देणगी दिलेली आहे. मन,भावना, इमोशन्स….आणि ते व्यक्त करण्यासाठी बोलण्याची… Read More »जवळच्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या रागावर हा उपाय करून बघा!

मी तुझ्याशी चांगलं वागतोय ना, मग तू सुद्धा वागलंच पाहिजे!

स्वभावधर्म डॉ. सोनाली उमेश गायकवाड काही सांडले की मुंग्या जमा होतात, हे काही नवीन नाही. पण काल अशा मुंग्या बघून पार्थने (माझ्या लहान मुलाने )मुद्दाम… Read More »मी तुझ्याशी चांगलं वागतोय ना, मग तू सुद्धा वागलंच पाहिजे!

आणखीन काही वर्षानंतर स्त्रिया लग्नच करणार नाहीत!!

विवाहसंस्था मयुर जोशी काही लोक आज-काल बोलताना ऐकू येतात सध्याच्या काळात घटस्फोट यांचे प्रमाण खूप वाढले आहे. तरूण अत्यंत भरकटत चाललेले आहेत. हा सर्व आधुनिकतेचा… Read More »आणखीन काही वर्षानंतर स्त्रिया लग्नच करणार नाहीत!!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!