Skip to content

वैवाहीक

सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात, हे खरंय का ??

सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात, हे खरंय का ?? सौ. सुजाता गंगातीरकर सहवासाने प्रेम वाढते असे म्हणतात. हे वाक्य परिस्थितीसदृश्य आहे असे मला वाटते. कदाचित… Read More »सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात, हे खरंय का ??

आनंदी संसार पुढे जाऊन उध्वस्त का होत आहेत ??

घटस्फोट हेमा जाधव (पुणे) सध्याची परिस्थिती पहाता घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. याला एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे, समाजाचे बदलते चित्र. आता समाजाचे… Read More »आनंदी संसार पुढे जाऊन उध्वस्त का होत आहेत ??

एखाद्या स्त्री ला चारित्र्यहीन का ठरवलं जातं ??

एखाद्या स्त्री ला चारित्र्यहीन का ठरवलं जातं ?? सौ.सुधा पाटील (8459730502) वर्षानुवर्षे एक स्त्री पुरुष प्रधान संस्कृतीत दबली गेली आहे.आजही, ती सुधारत असली तरीही कित्येक… Read More »एखाद्या स्त्री ला चारित्र्यहीन का ठरवलं जातं ??

दुसरीने लाथाडल्यावर नवरा जेव्हा पहिल्या बायकोकडे जातो…

घटस्फोट…. गणेश न.चरपे घटस्फोटाचे पेपर टेबलवर ठेऊन प्रकाश ऑफिसला निघाला. जातांना रमाला तो सांगून गेला की, “मी ऑफिस वरून येईस्तोवर या पेपरवर सह्या करून ठेव.”… Read More »दुसरीने लाथाडल्यावर नवरा जेव्हा पहिल्या बायकोकडे जातो…

प्रेम खरंच असतं का ?? की नुसत्या पोकळ भावना ??

प्रेम मधुश्री देशपांडे गानू ” प्रेम ” ही चिरंतन भावना आहे. याची कोणतीही व्याख्या नाही करता येत. मुळात चौकटीत नाही बसवता येत. प्रेम ही वैश्विक… Read More »प्रेम खरंच असतं का ?? की नुसत्या पोकळ भावना ??

नवरा-बायकोने या गोष्टी केल्या तर निरर्थक भांडणं होणार नाहीत!!

नवरा-बायको तुषार अदमाने नवरा बायकोने ह्या गोष्टी केल्या तर कधीच तुमच्यात भांडणे होणार नाहीत आपल्या देशात सर्वात जास्त न टिकणारे नाते म्हणजे नवरा बायकोचे आहे… Read More »नवरा-बायकोने या गोष्टी केल्या तर निरर्थक भांडणं होणार नाहीत!!

एकदा अंतर पडलं की जवळची माणसं जवळची राहत नाहीत!

नाती…..तुमची,आमची आणि आपली …..!!! शिरीष जाधव अहमदनगर काल सहज चर्चेत विषय निघाला नातं म्हणजे काय असतं.?तसं पाहिलं तर प्रश्न खूप सोपा आहे आणि प्रश्न खूप… Read More »एकदा अंतर पडलं की जवळची माणसं जवळची राहत नाहीत!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!