Skip to content

जीवन कसे असते….चला एक कथा वाचूया !!

एक कथा जिवन कसे असते यावर … Madhuri Manikkuwar एकदा एका गुरुकडे शिष्य गेला असता त्याने विचारले कि मला जिवनात काहीही करायचे असल्यास पण निर्णय… Read More »जीवन कसे असते….चला एक कथा वाचूया !!

माणसाला माणसाची गरजच उरलेली नाहीये…

माणसाला माणसाची गरजच नाही ….. सचिन जोग आज सकाळीच उठलो तर कळाल कि शेजारच्या गाडगीळ काकांना दवाखान्यात Admit केलंय . मग तयार होऊन दवाखान्यात गेलो… Read More »माणसाला माणसाची गरजच उरलेली नाहीये…

प्रत्यक्षात ‘नकारार्थी भावना’ या काही अंशी चांगल्या असतात.

संतुलन निर्मिती श्रीकांत कुलांगे 9890420209 राग, निराशा, भीती आणि इतर “नकारात्मक भावना” हे सर्व मानवी अनुभवाचे भाग आहेत. हे सर्व ताणतणावास कारणीभूत ठरू शकतात ज्या… Read More »प्रत्यक्षात ‘नकारार्थी भावना’ या काही अंशी चांगल्या असतात.

अपयशातून मनाला उभारी अशी द्या…..

अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी? आपल्या उदास मनाला पुन्हा उभारी दिलीच पाहिजे कारण आख्खे आयुष्य आपल्यापुढे उभे आहे. इतक्यात हारून कसे चालेल..?? सतत देवाला ‘व्हाय… Read More »अपयशातून मनाला उभारी अशी द्या…..

बालपण अनुभवलेली ही आपली शेवटची पिढी !!!

‘बालपण’ अनुभवलेली ही आमची शेवटची पिढी! सौ विद्या नाईक पालघर,विरार पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती. अभ्यासाचं… Read More »बालपण अनुभवलेली ही आपली शेवटची पिढी !!!

नवरा-बायकोला आपल्या अहंकाराची जाणीव वेळ निघून गेल्यावर होते.

अहंकार आणि मानसिकता श्रीकांत कुलांगे अजय आणि योगिता दाम्पत्य लग्नानंतर काही महिन्यांनी स्वभाव जुळत नाही म्हणून समुपदेशन घेण्यास आलेले. पहिल्या पाच मिनिटात मुळ मुद्दा समजला.… Read More »नवरा-बायकोला आपल्या अहंकाराची जाणीव वेळ निघून गेल्यावर होते.

प्रेम त्यांना कधीच मिळत नाही, त्यांच्या मनात केवळ घेण्याचा भाव असतो.

प्रेम हे एक मृगजळा सारखं आहे… अजय धागे जेव्हा तळपत्या उन्हा मध्ये एखादे हरणाचे पाडस तहाणल्याने व्याकुळ होते, तेव्हा उन्हाच्या झळांनी त्याला दूर कुठे तरी… Read More »प्रेम त्यांना कधीच मिळत नाही, त्यांच्या मनात केवळ घेण्याचा भाव असतो.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!