अपयशातून मनाला उभारी अशी द्या…..
अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी? आपल्या उदास मनाला पुन्हा उभारी दिलीच पाहिजे कारण आख्खे आयुष्य आपल्यापुढे उभे आहे. इतक्यात हारून कसे चालेल..?? सतत देवाला ‘व्हाय… Read More »अपयशातून मनाला उभारी अशी द्या…..
अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी? आपल्या उदास मनाला पुन्हा उभारी दिलीच पाहिजे कारण आख्खे आयुष्य आपल्यापुढे उभे आहे. इतक्यात हारून कसे चालेल..?? सतत देवाला ‘व्हाय… Read More »अपयशातून मनाला उभारी अशी द्या…..
‘बालपण’ अनुभवलेली ही आमची शेवटची पिढी! सौ विद्या नाईक पालघर,विरार पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती. अभ्यासाचं… Read More »बालपण अनुभवलेली ही आपली शेवटची पिढी !!!
अहंकार आणि मानसिकता श्रीकांत कुलांगे अजय आणि योगिता दाम्पत्य लग्नानंतर काही महिन्यांनी स्वभाव जुळत नाही म्हणून समुपदेशन घेण्यास आलेले. पहिल्या पाच मिनिटात मुळ मुद्दा समजला.… Read More »नवरा-बायकोला आपल्या अहंकाराची जाणीव वेळ निघून गेल्यावर होते.
प्रेम हे एक मृगजळा सारखं आहे… अजय धागे जेव्हा तळपत्या उन्हा मध्ये एखादे हरणाचे पाडस तहाणल्याने व्याकुळ होते, तेव्हा उन्हाच्या झळांनी त्याला दूर कुठे तरी… Read More »प्रेम त्यांना कधीच मिळत नाही, त्यांच्या मनात केवळ घेण्याचा भाव असतो.
व्यक्त होऊया… Shruti Waikar (Counsellor) संभाषण,संवाद,बोलणं आणि व्यक्त होणं, सारे एकाच स्वभावा चे वेगवेगळे पैलू. पण या सारयावर उमटणारया प्रतिक्रीया आणि प्रतिसाद मात्र खुप भिन्न.सहज… Read More »कधीतरी आपल्याला व्यक्त होण्याची नितांत गरज असते.
१४ दिवसाच्या quarantine चा अनुभव नितीन ओंबळे आपण आवड म्हणून कोणत्याही पशू किवा पक्षी यांना पिजऱ्यात बंद करून आपला छंद जोपासत असतो आणि एकप्रकारे खोटा… Read More »मला आलेला १४ दिवसांच्या quarantine चा अनुभव !!!
सुख ओळखा.. … सौ.सुलभा घोरपडे. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे घटक सुख आणि दुःख आहेत. प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येऊन गेलेले असतात किंबहुना येत असतात .… Read More »आयुष्यात असलेलं सुखच आपल्याला ओळखता येत नाही.