Skip to content

गोष्टी अवघड असतील, पण अशक्य कधीच नसतात!

आपण ….आपल्या साठी…. शिरीष जाधव अहमदनगर (९४२२०१७९५०) आपण जगताना, वागताना, बोलताना आणि चालतानाही विचारांच्या सोबत असतोच. एखादी आपल्याला आवडती गोष्ट करायची म्हटलं तरी हमखास येणारा… Read More »गोष्टी अवघड असतील, पण अशक्य कधीच नसतात!

या सर्वांमधून मी कधी बाहेर पडेल !!!

कालाय तस्मै नमः डॉ. सोनाली गायकवाड काय असतं, वेळे प्रमाणे संदर्भ बदलतात. काल हवीशी वाटणारी गोष्ट आज नको वाटते. परवा एक मैत्रिण पॉसिटीव्ह शब्दाची आता… Read More »या सर्वांमधून मी कधी बाहेर पडेल !!!

कोणत्याही परिस्थितीत शांत रहायला शिका !!!

प्रतिक्रिया….. मधुश्री देशपांडे गानू आजूबाजूला घडणार्या प्रत्येक घटनेला , गोष्टीला माझ्या प्रतिक्रिये ची गरज नाही.. हे आता लक्षात आलंय माझ्या… खूपदा असं होतं किंबहुना नेहमीच… Read More »कोणत्याही परिस्थितीत शांत रहायला शिका !!!

गरज नसताना आपणच काही दुःख विकत घेतो!

काही दुःख विकत घेतो आपण. डॉ. सोनाली गायकवाड काही दुःख विकत घेतो आपण, गरज नसताना. आणि मग आपल्याच विचारांच्या गर्तेत खोल फसतं जातो. इतके की… Read More »गरज नसताना आपणच काही दुःख विकत घेतो!

सुखाचा उगम आपल्यातच आहे, जे होईल चांगलंच होईल!!

सुखाचा उगम आपल्यातच आहे. सुलभा घोरपडे सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्‍न करतो, पण ते त्याला मिळत नाही.… Read More »सुखाचा उगम आपल्यातच आहे, जे होईल चांगलंच होईल!!

आपल्या आजुबाजुची प्रत्येक गोष्ट ही तरंगांनी बनलेली असते.

विचार तरंग – (परामानसशास्त्र) शिल्पा सातपुते आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट हि तरंगांनी बनलेली असते. तरंग अनेक प्रकारचे असतात. तसच आपल्या मेंदूच्या अवतीभोवती विचारांचे अनेक नदिसणारे… Read More »आपल्या आजुबाजुची प्रत्येक गोष्ट ही तरंगांनी बनलेली असते.

आयुष्यात ज्यांना जगायचं असतं ना तो कसाही जगतोच!!

परिस्थितिला समजून घेवूयात…. अरबाज मोमीन आयुष्यात ज्याला जगायचच असतं ना तो कशाही पद्धतीने जगतो पण ज्याला भीती ही मरणाची असते ना त्याला कोणी ही वाचवू… Read More »आयुष्यात ज्यांना जगायचं असतं ना तो कसाही जगतोच!!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!