Skip to content

माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणे जास्त महत्त्वाचं वाटायला हवं.

माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणे जास्त महत्त्वाचं वाटायला हवं. अरे तो एक मुलगा आलेला घरी.. तुझ्या शाळेत होता म्हणे.. पण किती चांगला आहे मुलगा.. खूप… Read More »माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणे जास्त महत्त्वाचं वाटायला हवं.

तुम्ही खूप सुंदर आहात हे आधी स्वतःला कळू द्या.

तुम्ही खूप सुंदर आहात हे आधी स्व उडतःला कळू द्या. हल्लीच जग म्हणजे स्पर्धा आहे.. पण ही स्पर्धा कोणाची आणि कशाची तर फक्त शिक्षण ..… Read More »तुम्ही खूप सुंदर आहात हे आधी स्वतःला कळू द्या.

ती.. तो.. आणि त्यांच्यातील एक वेगळा संवाद.

ती.. तो.. आणि त्यांच्यातील एक वेगळा संवाद अनिकेत : काय ग आज एवढी शांत का झालीस..?? सुचिता : काही नाही जरा थकलीये.. अनिकेत : काहीपण… Read More »ती.. तो.. आणि त्यांच्यातील एक वेगळा संवाद.

बऱ्याचदा वाद घालण्यापेक्षा शांत राहिल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात..

बऱ्याचदा वाद घालण्यापेक्षा शांत राहिल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात.. त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होत आणि त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न करून सर्वांची परवानगी मिळवून लग्न… Read More »बऱ्याचदा वाद घालण्यापेक्षा शांत राहिल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात..

नात हे तेव्हाच असते जेव्हा दोन्हीकडून निभावलं जाते..

नात हे तेव्हाच असते जेव्हा दोन्हीकडून निभावलं जाते.. आपल्यासाठी सगळेच नाती महत्वाची असतात.. आपण सर्वांशी जुळून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतो.. जे आहेत जसे आहेत तसे… Read More »नात हे तेव्हाच असते जेव्हा दोन्हीकडून निभावलं जाते..

सतत वाईटच होणार आहे हा विचार असा काढून टाका.

सतत वाईटच होणार आहे हा विचार असा काढून टाका. आज एक विनोदी चित्रपट पाहिला.. काही अनोखा नाही पण तोच आपला लाडका चित्रपट अशी ही बनवाबनवी..… Read More »सतत वाईटच होणार आहे हा विचार असा काढून टाका.

जेव्हाच तेव्हा आणि तिथेच सोडलं की आपल्याला त्रास होत नाही.

जेव्हाच तेव्हा आणि तिथेच सोडलं की आपल्याला त्रास होत नाही. जेव्हाच तेव्हा आणि तिथेच सोडलं की आपल्याला स्वतःला आणि आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना आपल्या माणसांना… Read More »जेव्हाच तेव्हा आणि तिथेच सोडलं की आपल्याला त्रास होत नाही.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!