Skip to content

चुकीचे समजले जात असाल तर निराश होऊ नका आणि सिद्धही करू नका, केवळ कामाकडे लक्ष द्या.

आपल्या जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला चुकीचे समजले जाते. आपल्या उद्दिष्टे, विचार, कृती यांचा चुकीचा अर्थ घेतला जातो. अशा वेळी आपण निराश होतो,… Read More »चुकीचे समजले जात असाल तर निराश होऊ नका आणि सिद्धही करू नका, केवळ कामाकडे लक्ष द्या.

प्रत्येक व्यक्ती मनात एक युद्ध लढत आहे. ती शांत बसलीये म्हणजे ती अहंकारी आहे असं नाही.

मनुष्याच्या मनात सतत विचारांचे युद्ध चालू असते. या युद्धाचं स्वरूप अनेक वेळा बाहेरच्या जगाला समजत नाही. बाह्यरूपाने शांत आणि संयमी दिसणारी व्यक्तीही आतून अनेक विचारांच्या… Read More »प्रत्येक व्यक्ती मनात एक युद्ध लढत आहे. ती शांत बसलीये म्हणजे ती अहंकारी आहे असं नाही.

आपलं पहिलं प्रेम हे आपलं आत्मसन्मान असायला हवं

आपलं पहिलं प्रेम कोणत्या व्यक्तीवर असावं हे आपण कित्येक वेळा विचार करतो. साधारणतः आपल्याला असं वाटतं की आपलं पहिलं प्रेम एखाद्या व्यक्तीवर असावं ज्याच्यावर आपण… Read More »आपलं पहिलं प्रेम हे आपलं आत्मसन्मान असायला हवं

जे गमावलंय त्याच्यापेक्षा भारी मिळवून दाखवा.

माणसाच्या जीवनात अनेक प्रसंग येतात जेव्हा त्याला काहीतरी गमवावं लागतं. कधी नात्यातील व्यक्ती, कधी नोकरी, कधी संपत्ती, कधी काही संधी. गमावण्याचं दुःख प्रत्येकाला होतं, पण… Read More »जे गमावलंय त्याच्यापेक्षा भारी मिळवून दाखवा.

जुन्या आठवणी, प्रसंग विसरता येतात का???

कुछ चेहरे दिल की अलमारी मे ऐसे कैद है… याद ना करो पर आखें बंद करते ही नजर आते है… जुन्या आठवणी, प्रसंगाचं काहीसं असच… Read More »जुन्या आठवणी, प्रसंग विसरता येतात का???

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!