Skip to content

आपलं मानसशास्त्र

लिहून - वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात !

सकाळी उठल्यावर मनात पहिली निराशाच का येते??

सकाळी उठल्यावर मनात पहिली निराशाच का येते?? डॉ . अल्बर्ट एलिस . अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती… Read More »सकाळी उठल्यावर मनात पहिली निराशाच का येते??

खरंच आपण इतके बिझी झालोय का ??

मनातील विचारांचा – संवाद. स्वतःशीच … एखादी घटना अशी घडते आयुष्यात की त्याची नेहमी रुखरुख लागते, खूपदा एखाद्या आजारी माणसाला भेटायला जायचं असतं पण काही… Read More »खरंच आपण इतके बिझी झालोय का ??

आपली ‘Belief System’ आपलं आयुष्य ठरवत असते.

बिलीफ सिस्टीम !… डॉ. शिरीष राजे (मानसशास्रतज्ञ) लोक विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?” माझं उत्तर असतं, “आनंदी लोकंच यशस्वी होतात, आणि… Read More »आपली ‘Belief System’ आपलं आयुष्य ठरवत असते.

फेसबुक मेसेंजरवर ‘ति’ ने ‘त्या’ ला मेसेज केला!!

परवा फेसबुक मेसेंजरवर एका ताईंचा मेसेज दिसला. आमचा मिलिंद जोशी नाशिक. “मिलिंद… एक प्रश्न विचारू?” त्यांनी लिहिले होते. ते वाचल्याबरोबर मी विचारात पडलो. कारण हा… Read More »फेसबुक मेसेंजरवर ‘ति’ ने ‘त्या’ ला मेसेज केला!!

बघा! मुलांच्या यशासाठी आईची भूमिका किती महत्त्वाची असते!!

मुलांच्या यशासाठी आईची भूमिका खूप महत्त्वाची असते. एक मुलगी होती. विल्मा रुडॉल्फ नावाची. वेळेच्या आधी जन्माला आलेली एक मुलगी, वर्ष १९४०. जन्माच्या वेळचे वजन २… Read More »बघा! मुलांच्या यशासाठी आईची भूमिका किती महत्त्वाची असते!!

अशा व्यक्तींना ‘भारतरत्न’ का मिळत नाही??

अशा व्यक्तींना भारतरत्न का मिळत नाही !!! सांगायचे आहे वागण्यावर, दिसण्यावर व कपङयावर जाऊ नका !!!!आणि वाचा रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला… Read More »अशा व्यक्तींना ‘भारतरत्न’ का मिळत नाही??

आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात!

आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात! विक्रम इंगळे 18 जानेवारी 2020 माणसाच्या आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ अणि दुःखाचे ‘दिवस’ ये- जा करत असतात. हे… Read More »आयुष्यात सुखाचे ‘क्षण’ आणि दुःखाचे ‘दिवस’ येतच असतात!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!